डॉ. बाबासाहेबांच्या जीवनाच्या अखेरच्या पर्वात जेव्हा आपल्या असंख्य अनुयायांसह बौद्धधर्म स्वीकारण्याची त्यांनी घोषणा केली. तेव्हा तो धर्म कसा सर्वश्रेष्ठ आहे व त्याची तत्त्वप्रणारी आत्मसात केल्यास आपले व्यक्तिगत, सामाजिक व राष्ट्रीय जीवन कसे प्रगत व परिपूर्ण होईल ह्याचे विवेचन करणारा ग्रंथ लिहिण्याचा त्याचा विचार होता.
Now you can share and rate app through application. And some typing error is removed.